हे एवढे फक्त तीन दिवस प्या, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, थकवा रात्रीतून होईल गायब.!

आरोग्य

कंबर दुखी असो किंवा वजन वाढीची समस्या किंवा शरीरात थकवा निर्माण पाण्याची समस्या असो. या सर्व समस्यांवर हा जबरदस्त उपाय आहे. या सर्व समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय करून बघायलाच हवा. या लेखामध्ये आम्ही या उपाया बाबतची सर्व माहिती दिलेली आहे. कशा प्रकारे करावा व याचे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे सर्व पाहूया.

हा खूपच महत्त्वाचा लेख आहे. या लेखात दिलेल्या माहितीद्वारे तुम्ही तुमच्या शरीराला आरोग्यदायी बनवू शकला. शरीरामध्ये आलेली कमजोरी नष्ट करू शकता. आपल्याला ज्या उपायासाठी खसखस लागणार आहे. खसखस ही अगदी सहजपणे कुठल्याही किराणामालाच्या दुकानात मिळत असते. ही आपल्या घरांमध्ये देखील सहजपणे उपलब्ध असते.

खसखस हे अत्यंत औषधी असते यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. यामध्ये omega-3, omega-6, प्रोटीन आणि फायबर असते. हे कॅल्शियम चा एक प्रकारचा खाजानाच आहे. ज्या लोकांना सांधेदुखी चा त्रास आहे अशा लोकांनी खसखस चे एक चमचा सेवन करायला हवे. यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हे हाडे देखील चांगल्या प्रकारे मजबूत करत असते.

हे वाचा:   कानात साठलेला मळ अगदी झटपट बाहेर येईल.! त्यासाठी कानात टाकायचे ही एक गोष्ट.! कानात आता मळ होणारच नाही.!

आपल्याला या उपायासाठी थोडीशी खसखस लागणार आहे. आपल्याला दुसरी अशी एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे, बदाम. बदाम आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. हे सांगण्याची काही गरज नाही. या उपायासाठी आपल्याला तिसरी गोष्ट लागेल ती म्हणजे विलायची. हे सर्व मिश्रण आपल्याला दुधाबरोबर घ्यायचे आहे. परंतु कसे हे जाणून घ्या.

एक ग्लास दुधासाठी आपण दोन चमचे खसखस घेतली आहे, चार बदाम आणि दोन विलायची. हे सर्व एका वाटीत काढून घ्यावे. यात दोन ते तीन काळी मिरी टाकावी. यामुळे पित्त आणि वात पूर्णपणे नष्ट होत असतो. ह्या सर्व वस्तूंना मिक्सर च्या साह्याने बारीक करून घ्यावे. एका ग्लास दुधामध्ये एक चमचा हे मिश्रण टाकून याचे सेवन करावे.

हे वाचा:   हा उपाय केला तर एकही मच्छर जवळ सुद्धा येणार नाही.!

हे तुम्ही तुमच्या घरात असलेल्या लहान मुलांना तसेच वयोवृध्द व्यक्तींना देऊ शकता. या उपायामुळे शरीरात भरपूर ताकद येत असते. अनेक आजारापासून आपली सुटका होत असते. यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईडइफेक्ट होत नाही पूर्णपणे हे सुरक्षित आहे. कंबरदुखी, सांधेदुखी, थकवा, वजन वाढ झाल्यास देखील हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.

हा उपाय एकदा नक्की करून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *