सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी प्यावे की तुळशीचे पाणी, कोणते पाणी असते शरीरासाठी उत्तम.!

आरोग्य

आपल्या दिवसाची सुरुवात हे हे पाणी पिण्यानेच होत असते. अनेकदा अनेक डॉक्टर देखील आपल्याला हाच सल्ला देत असतात की सकाळी उठल्यानंतर आपण पाणी प्यायला हवे. परंतु अशावेळी अनेक जण असे सांगत असते की सकाळच्यावेळी लिंबू पाणी प्यायला हवे तसेच काही लोक सांगतात की तुळशीचे पाणी प्यायला हवे. दोन्ही पैकी कोणते शरीरासाठी उपयुक्त आहे हे आपल्याला माहिती नसते.

दोन्ही आपले वेगवेगळे महत्व सांगितले गेले आहे सकाळी उठल्यानंतर शक्यतो तुळशीचे पाणी प्यायला हवे कारण तुळशीच्या पाण्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले सर्व घटक सामावलेले असतात. परंतु याचा असा अर्थ नाही की लिंबू पाणी पिऊ नये, लिंबू पाणीदेखील आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

तुळशीच्या रोपट्याला हिंदू धर्मामध्ये एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदू धर्मात याला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. जवळपास अनेक घरांमध्ये हे झाड लावलेले दिसत असते. या झाडांमुळे आपल्याला आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत असतो या दृष्टीने हे झाड अतिशय उत्तम असल्याचे सांगितले जाते.

हे वाचा:   थोड्याशा जरी पायऱ्या चढल्या आणि लगेच थकवा येत असेल तर याला साधारण समजू नका.! हात जोडून विनंती हे एक काम त्वरित करा.!

लोक यांची पूजा करतात परंतु हे आरोग्यासाठी देखील किती उपयुक्त आहे व याचा अशा प्रकारे वापर केल्यास शरीरासाठी किती उत्तम होऊ शकतो हे अनेकांना माहिती नसते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला तुळशीचे पाणी पिल्यास आपल्याला कोणकोणते फायदे होत असतात याबाबत माहिती सांगणार आहोत. ही माहिती आवडली तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर कराल. चला तर मग सुरु करूया आपल्या लेखाला.

सकाळी तुम्ही जे पाणी प्याल ते थोडेसे गरम करून घ्यावे या गरम पाण्यामध्ये काही पाने तुळशीचे टाकून याला चांगल्या प्रकारे उकळून घ्यावे. उकळलेले हे पाणी गाळून प्यावे. यामुळे पोटा संबंधीच्या अनेक समस्या मुळापासून नष्ट होत असतात. अनेकांना अपचनाची समस्या असते अशा वेळी तुळशीपाणी तुम्हाला तुमच्या अपचन च्या समस्येवर अतिशय उत्तम ठरेल.

हे वाचा:   सकाळी दोन इलायची खाऊन गरम पाणी पिले.! पुढे जे झाले ते वाचून थक्क व्हाल.! शरीरात झाले असे जबरदस्त बदल.!

या पाण्याच्या सेवनामुळे श्वसनाचा संबंधी च्या अनेक समस्या देखील नष्ट होत असतात. आज-काल प्रदूषणामुळे अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास निर्माण होत असतो. काही अधिक वयाचे लोक यांना याचा खूपच जास्त प्रमाणात त्रास उद्भवलेला दिसत असतो. हा त्रास होऊ लागल्यानंतर वेगवेगळे आजार निर्माण होऊ लागतात.

अशावेळी जर तुम्ही तुळशीचे पाणी दररोज पीत असाल तर श्वसना संबंधीच्या कोणत्याही लहान-मोठ्या समस्या तुम्हाला उद्भवणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास को कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *