मेलेल्या लोकांच्या या तीन वस्तू चुकून पण घेऊ नये नाही तर येते खूप दारिद्र्य.! अनेक लोक या वस्तू खूप जपून ठेवताना दिसतात.!
अनेक वेळा लोक त्यांच्या मृत नातेवाईकांच्या वस्तू वापरण्यास सुरुवात करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या अशा काही 3 गोष्टी आहेत ज्याचा वापर चुकूनही करू नये. जो कोणी या पृथ्वीवर जन्माला येईल त्याचा मृत्यू निश्चित आहे. असे म्हणतात की, ज्या दिवसापासून मनुष्य जन्माला येतो, तेव्हापासून यमराज त्याच्या मागे लागतात आणि मृत्यूची वेळ […]
Continue Reading