सिंदूर लावताना महिलांनी ह्या चुका कधीही करू नये, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

अध्यात्म

हिंदू धर्मामध्ये सिंदुर म्हणजेच कुंकू ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणतेही धार्मिक कार्य असेल त्या ठिकाणी कुंकू हे लागतच असते. हिंदू धर्मातील देवी-देवतांना देखील कुंकू वाहिले जाते. कोणतीही पुजा कुंकवा विना पूर्ण होत नाही. धार्मिक कार्यामध्ये कुंकवाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कुंकू ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या घरात आढळली जाते.

ज्या महिला विवाहित असतात अशा महिला डोक्यावरती कुंकू लावत असतात. परंतु आजकालच्या या काळामध्ये महिला कुंकू लावत नाही. तर त्या जागी टिकली चा उपयोग करत असतात. आता महिला आपल्या भांगामध्ये कुंकू लावत असतात. ज्याला सिंदूर असे म्हटले जाते. असे करणे खूपच गरजेचे असल्याचे सांगितले जाते याला खूप महत्त्व आहे.

प्रत्येक विवाहित महिला आपल्या पतीसाठी अशाप्रकारे सिंदूर आपल्या भांगामध्ये लावत असते. असे करणे खूपच शुभ मानले जाते. तसेच विवाहित महिलेसाठी असे करणे खूपच चांगले असल्याचे सांगितले जाते. परंतु महिला अशा काही चुका करत असतात ज्यामुळे त्यांच्या सुखी चाललेल्या वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या बाधा निर्माण होत असतात.

हे वाचा:   वास्तुशास्त्रानुसार खाण्याच्या मीठाचे हे आहेत अनोखे उपाय; एक चिमूटभर मीठ करेल तुम्हाला धनवान.!

महिला खूपच चुकीच्या प्रकारे सिंदूर लावत असतात. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडत असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सिंदूर लावण्याची कोणती योग्य पद्धत आहे. सिंदूर लावताना महिलांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. धार्मिकदृष्ट्या सिंदूर कशाप्रकारे लावला गेला पाहिजे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखांमध्ये सविस्तरपणे पाहूया.

कधीही सिंदूर लावताना महिला ह्या वाकडा भांग पाडत असतात व त्यामध्ये सिंदूर लावत असतात. असे करणे खूप अशुभ मानले जाते. जर तुम्हाला सिंदूर लावायचा असेल तर भांग हा अतिशय मधोमध असला पाहिजे व त्याठिकाणी सिंदूर लावायला हवा. सिंदूर लावताना आणखी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे सिंदूर लावत असताना आपल्या डोक्यावरती पदर घेतला पाहिजे.

हे वाचा:   या खांबातून ऐकू येते संगीत, इंग्रजांनी खांब कापला आणि त्यात जे होते ते पाहून सर्व जन हैराण झाले...! जाणून घ्या काही रहस्यमय मंदिरे.!

अनेक महिला सिंदूर लावताना डोक्यावरती पदर घेत नाही परंतु असे करणे खूपच अशुभ मानले जाते. जर तुम्ही सिंदूर लावत असाल तर अशावेळी डोक्यावरती चांगल्या प्रकारे पदर घेतला पाहिजे व त्यानंतरच सिंदूर लावला पाहिजे. असे केल्यामुळे घरांमध्ये कुठल्याही प्रकारचे फिर भांडणे होत नाही तसेच वैवाहिक आयुष्य आनंदाचे सुखाचे जात असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *