तांब्याची अंगठी हातात घातल्यास हे आजार शरीरापासून कायमचे दूर जातात, डॉक्टरही पाहून हैराण आहेत.!

आरोग्य

धातु हे आपल्या जीवनावर भरपूर प्रभाव टाकत असतात. यामुळेच आपण विविध प्रकारच्या धातूंचे वेगवेगळे दागिने परिधान करत असतो. अनेक लोक हातामध्ये अंगठी परिधान करत असतात. परंतु तांब्याची अंगठी परिधान केल्यास शरीराला कोणकोणते फायदे होत असतात याबाबतची अनेकांना माहिती नसते. तांबे हा धातू अतिशय मौल्यवान आहे. शरीरासाठी याचे विशेष असे फायदे सांगितले गेले आहे.

यामुळे वेगवेगळ्या समस्यांपासून सुटका मिळवता येते. तांबे या धातूची अंगठी परिधान केल्यास शारीरिक देखील फायदे होत असतात. अनेकांना पोटा संबंधीच्या समस्या असतात. तांब्याची अंगठी पोट दुखी, पोट जड वाटणे, अपचन होणे, ऍसिडिटी होणे इत्यादी प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अशावेळी तांब्याची अंगठी परिधान करायला हवी. या समस्येपासून कायमची सुटका मिळत असते.

तांब्याची अंगठी ही ना केवळ आरोग्यासाठी उपयुक्त असते तर नखा साठी देखील खुप उपयुक्त असते. तसेच त्वचेसाठी नख संदर्भातील काही समस्यांसाठी या अंगठीचा वापर केला जातो. रक्त सर्कुलेशन म्हणजे ब्लड सर्कुलेशन मध्ये देखील यामुळे सुधार होत असतो. तांब्याची अंगठी परिधान केल्यास शरीरामध्ये असलेले रक्त याचे सर्कुलेशन चांगल्याप्रकारे होत असते.

हे वाचा:   डायबिटीज असणाऱ्या पेशंटसाठी वरदान आहे असाल लसूण, फक्त करावे लागेल असे सेवन.!

तांब्याची अंगठी परिधान केल्यास रक्ताचे शुद्धीकरण देखील होत असते. रक्तामध्ये अशुद्धता असेल तर ती देखील नष्ट होत असते. यामुळे ती इम्यूनिटी सिस्टिम देखील मजबूत बनते. त्वचा संदर्भातील समस्या म्हणजे युवा अवस्थेत असताना येणारे पिंपल्स यावर देखील उपयुक्त आहे. तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही अंगठी नक्की परिधान करावी.

तांब्याची अंगठी मनाच्या शांतीसाठी फार उपयुक्त मानली गेली आहे. याचे कारण असे सांगितले जाते की तांब्याची अंगठी घातल्यास शरीराची गर्मी नियंत्रणात राहात असते. यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव देखील कमी होत असतो. ज्या लोकांना जास्त राग येत असतो अशा लोकांसाठी देखील या अंगठीचे विशेष महत्त्व आहे. यामुळे रागावर देखील नियंत्रण ठेवता येते.

हे वाचा:   ज्या लोकांना सतत पित्त होते त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.! ही एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा.! पित्त, जळजळ, तोंड कडवट पडणे होईल कायमचे बंद.!

थोडक्यात सांगायचे म्हटल्यास ही अंगठी तन आणि मन दोन्हीलाही शांत ठेवत असते. तांब्याच्या अंगठी मध्ये ब्लड प्रेशर ला नियंत्रणात ठेवण्याची शक्ती असते. हाय ब्लडप्रेशर असो वा लो ब्लड प्रेशर पीडित व्यक्तीने अंगठी परिधान करायलाच हवी. याव्यतिरिक्त शरीरामध्ये कुठल्याही भागात सूज आली असेल तर अशावेळी देखील या अंगठीचे विशेष लाभ आहेत.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *