अंथरुणात खिळलेली व्यक्ती उठून पळू लागेल, आयुर्वेदातील चमत्कार पहिल्यांदाच अनुभवा.!

आरोग्य

नमस्कार, मित्रांनो आपल्या पैकी बऱ्याच जणांच्या अंगावर सुपारी एवढ्या मांसल गाठी पाहायला मिळतात. काही प्रमाणात या मांसल गाठीचा कसलाही त्रास नसतो. अगदी जुन्या गाठी देखील बराच अशा व्यक्तींचा अंगावर बघायला मिळतात. परंतु एक लक्षात घ्या, अशा गाठीची वेदना होत असेल, हात लावले असता दुखत असेल तर तुम्ही लागलीच चाचण्या करून घ्या.

कारण याच गाठी पुढे जाऊन आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरतात. सर्व प्रकारच्या गाठी संपवण्यासाठी आजची वनस्पती म्हणजे आयुर्वेदातील चमत्कारच आहे. ही वनस्पती शरीरातील गाठी चे पाणी करते तसेच सोबत बऱ्याच व्यक्तींच्या शरीरामध्ये कॅल्शियम ची मोठ्या प्रमाणात कमतरता असते.

ती कमतरता 100% भरून निघण्यासाठी, मणक्या मध्ये जर गॅप असेल तर, गुडघ्या मधील वंगण कमी होऊन बसता उठता हाडांचा कडकड आवाज येत असेल तर, हातापायांना मुंग्या येत असतील एक ना अनेक विकारांवर गुणकारी मानली जाणारी ही वनस्पती आणि या बद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत.

हे वाचा:   खूपच कणकण भासते आहे का.? हात पाय दुखत आहेत का.? करा अशक्तपणावर हा रामबाण उपाय, दोन मिनिटात गायब होईल आजारपण.!

या वनस्पतीचा कंदाच्या मदतीने गुजरात मधील एका वयस्कर स्त्रीला असणाऱ्या गाठीच पाणी झालं आहे. सोबतच कॅन्सर होता असा धोकाही कमी झाला आहे. केरळ मधील एका आजीच्या अंगावर 80 पेक्षा जास्त सुपारी एवढ्या मोठ्या आकाराच्या गाठी होत्या, त्या जाण्यासाठी आजीने खूप सारा दवाखान्यामध्ये पैसा घालवला अनेक औषधोपचार केले. परंतु त्यांना कधीच फरक पडला नाही.

हा कंद सेवन केल्याने त्यांना खूप फरक पडला. तुम्हालाही याचा फायदा होईल यासाठी वरील दिलेली उदाहरणे होत. आणि आयुर्वेदातील चमत्कार असणारी ही वनस्पती सर्वांना माहीत असायला हवी. वेगवेगळ्या भागात या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीचे नाव आहे लसणीकंद / आंबेर कंद!

आल्या प्रमाणेच या वनस्पतीचे कंद जमिनीमध्ये खूप येते. या वनस्पतीचे कंदा वरील मुळ्या काढून ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. तो स्वच्छ फडक्याने पुसून घ्या. त्यात सुरीने मध्ये छेद करून माधव माझा अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असलेली हळद भरून घ्या. आणि हे सर्व कंद चुलीत ठेवा. चूल नसल्यास गॅस वरतीच भाजून घ्या. हा भाजलेला कांदा सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी खा.

हे वाचा:   अंड्या बरोबर एकत्र हे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीचे झाले असे हाल.! हात जोडून विनंती अंड्या बरोबर हे पदार्थ अजिबात खाऊ नका किंवा खायला देऊ नका.!

ज्यांना पॅरालिसीस चा त्रास आहे, अंगावर मांसल गाठी आहेत, चांदन मध्ये वंगण कमी आहे अशा सर्व व्यक्तींना हा कंद म्हणजे संजीवनी आहे. सोबतच हा कंद मुळवव्याध ही ठीक करतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *