रोज जेवताना लिंबू पिळून जेवत असाल तर हे नक्की वाचा.! यामुळे नेमके काय होते.? असे करणे योग्य की अयोग्य.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना लिंबू चे फायदे माहिती असतीलच. लिंबू हे असे फळ आहे जे सर्व ठिकाणी उपलब्ध असते. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लिंबूचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहे. लिंबू जरी आकाराने गोल असून लहान फळ जरी असले तरी या फळांमध्ये असलेल्या औषधी तत्व गुणधर्म व आपल्या शरीराला मोठ्या मोठ्या आजारांपासून दूर ठेवतात. हल्ली बाजारामध्ये या लिंबू ची किंमत महाग झालेली आहे तरीसुद्धा आपण ते विकत नक्कीच घेऊ शकतो.

तुम्ही अनेकदा ऐकले असेल आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक आपल्याला सांगत नेहमी सांगत असतात की प्रत्येकाने दिवसभरातून एकदा तरी लिंबूसरबत द्यायला हवे त्यांचे म्हणणे अगदी खरोखर आहे पूर्वीच्या काळी कोणतेही पदार्थ सेवन केल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उपाशी पोटी लिंबू सरबत अवश्‍य सेवन केले जायचे कारण की लिंबू मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.

जर आपण सकाळी उठल्यावर उपाशीपोटी लिंबूचा रस सेवन केला तर आपल्या शरीरातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते. व त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनण्यासाठी देखील आपल्याला लाभदायक ठरते. आपल्यापैकी अनेकजणांचे वजन दिवसेंदिवस वाढत जाते. शरीरावर चरबीचा थर जमा होत जातो, अशा वेळी शरीरावर जमा झालेली चरबी दूर करण्यासाठी लिंबू आपल्याला मदत करतो.

जर आपण सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये एक ते दोन लिंबूचे मिक्स करून सेवन केले तर आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यासाठी मदत होते व परिणामी आपल्या वजन कमी होते. जर आपण लिंबूचा रस नाकामध्ये एक किंवा दोन थेंब टाकल्यास आपल्याला फरक जाणवतो तो म्हणजे जर तुमच्या नाकातून वारंवार र’क्त बाहेर पडत असेल या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी देखील लिंबूचा रस आपल्याला उपयुक्त ठरतो.

आपल्यापैकी अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग, आलेले असतात अशावेळी आपला चेहरा नैसर्गिकरीत्या स्वच्छ ठेवण्याचे कार्य लिंबू करतो. जर आपण दिवसभरातून एकदा तरी लिंबूचा रस चेहऱ्यावर लावला तर आपला चेहरा सुंदर दिसू लागतो व त्याचबरोबर लिंबाच्या रसामध्ये चिमूटभर हिंग मिसळून आपण सेवन केली तर मिरगी या समस्येपासून आपल्याला मुक्तता मिळते. मधामध्ये लिंबूचा रस मिक्स करून सेवन केले तर पित्ताची समस्या दूर होते.

हे वाचा:   भयंकर अशा रोगापासून वाचायचे असेल तर हे नक्की वाचा, आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे नक्की पालन करा, इम्मुनिटी दहापट वाढेल...!

जर तुमच्या दातांना पिवळा थर जमा झाला असेल तर अशा वेळी लिंबाच्या रसामध्ये थोडेसे मध मिसळून आपण दातांना लावल्यास दातांवरील थर निघून जातो त्याच बरोबर लिंबूच्या पाण्यामध्ये थोडेसे मध मिसळून आपण हे चाटण चाटल्यास उचकी येणे बंद होते. लिंबू हा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. लिंबूच्या रसामध्ये आपण थोडेसे ही मिक्स करून चेहर्‍यावर लावल्यास चेहऱ्यावर जमा झालेले डेड स्कीन दूर होऊन जाते.

म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावर जर मृतपेशी जमा झाले असतील तर त्या निघून जातात त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती असेल की लिंबू मध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते विटामिन सी मुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत राहते, त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते अशा व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही आणि म्हणूनच कळत नकळत का होईना आपल्या शरीराला एक संरक्षण कवच प्रदान करण्याचे कार्य लिंबू करत असतो.

ज्या व्यक्तींचे पोट वेळेवर साफ होत नाही बद्धकोष्टता वारंवार त्रास देतो अशा व्यक्तींनी कोमट पाण्यामध्ये लिंबूरस मिक्स करून सेवन करायला हवे,त्याचबरोबर आपण लिंबूच्या रसाने आपला चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होतो. आपण तुरटी मध्ये लिंबूचा रस मिक्स करून ज्या ठिकाणी शरीरावर खाज येते अशा प्रभावी जागेवर लावल्यास खाज येणे बंद होऊन जाते त्याचबरोबर बहुतेक वेळा आपल्या हातांच्या कोपऱ्यांवर काळे डाग आलेले असतात.

शरीरावरील काळे डाग लिंबाची साल दूर करतात. चल मला जास्त प्रमाणामध्ये ऍसिडिटी झाली असेल तर अशावेळी शरीरामधील ऍसिडिटी पित्त दूर करण्यासाठी लिंबूचा रस गुणकारी ठरतो त्याचबरोबर कपड्यांवर डाग पडले असतील ते डाग निघत नसतील तर अशा वेळी देखील लिंबूचा रस आपण लावल्यास कपड्यांवरील डाग निघून जातात. जर आपण सलाड खात असताना सलाड मध्ये लिंबूचा रस मिक्स केल्या तर सलाड नेहमी ताजे राहते व त्याचबरोबर उत्सव देखील उत्तम राहते.

हे वाचा:   शारीरिक मजबूती साठी कशातले पाणी पिणे योग्य.! कोणत्या भांड्यातले पाणी आरोग्यासाठी असते वरदान.! नक्की जाणून घ्या.!

आपल्यापैकी अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा हा आजार उद्भवलेला असतो अशा वेळी लिंबूचा रस आणि मध एकत्र सेवन केले तर श्वास घेण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. लिंबू मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असतात जे आपल्या शरीरात विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात. जर तुमच्या शरीरामध्ये कोणतीही व्यक्तीला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असतील तर हे इन्फेक्शन दूर करण्यासाठी लिंबू आपल्याला मदत करतो.

लिंबाच्या रसामध्ये थोडीशी काळी पावडर मिक्स करून सेवन केल्याने मलेरियाच्या आजारांमध्ये आपल्याला बरे वाटते त्याच बरोबर लिंबूचे रसामध्ये कोणत्याही प्रकारचे कॅलरीज नसतात त्याचबरोबर जर तुमची डोकेदुखी वारंवार सतावत असेल तर अशावेळी लिंबूचा रस डोक्याला लावल्यावर किंवा लिंबाची साल डोक्याला रगडल्यास डोकेदुखी थांबते. जर तुमचे केस वारंवार घडत असतील डोक्यावर टक्कल पडले असेल तर अशा वेळी लिंबूच्या बियांची पावडर तयार करून डोक्यांवर लावल्यावर केस उगवू लागतात परिणामी भविष्यात टक्कल पण समस्या दूर होते.

जर तुमच्या शरीरामध्ये मु’त’खडा झाला असेल तर अशावेळी नियमितपणे एक ग्लासभर लिंबूरस अवश्‍य सेवन करा यामुळे मु’त’खडा गळून पडतो त्याचबरोबर लहान मुले आईच्या अंगावरचे दूध पीत नसतील आणि दूध पिल्यावर उलटी करत असतील तर अशा वेळी चिंता न करता लहान मुलांना एक ते दोन थेंब लिंबाचा रस अवश्य सेवन करायला द्या त्यामुळे मुले दूध पिऊ लागतील. अनेक वेळा आपण लिंबू हे भाजीत किंवा अनेक पदार्थात पिळून खात असतो.! याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत.

यामुळे भाजीची चव पण वाढते आणि लिंबाचे अप्रत्यक्षरित्या सेवन सुद्धा होत असते. खास करून याचे सेवन नॉनव्हेज च्या पदार्थ मध्ये करावे. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.