गुडघ्यामधले सगळे ग्रीस संपले असेल तेव्हाच होत असते गुडघेदुखी.! अशावेळी करायला हवे हे एक सोपे आणि साधे काम.!

आज काल सांधेदुखीचा हा त्रास फक्त ज्येष्ठांनाच नाही तर तरूणांना देखील होताना दिसतो. चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधे दुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो. सेंधव मिठाचा प्रयोग हा दुखण्यावर रामबाण उपाय म्हणून आधी पासून चालत आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅगनेशियम आणि सल्फेट असते, जो मसल्सचे […]

Continue Reading

दाताची ठणक कायमची गायब.! एक चिमूट तुमचे दात दुखी थांबवू शकते.! एकदा नक्की वाचा.!

अनेकांना शरीराच्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे दात दुखी ची समस्या. अनेक लोकांना दाढ दुखी, दात दुखी ची समस्या सतावत असते. यासाठी लोक हजारो रुपये खर्च करत असतात. दवाखान्यात जाऊन वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट यावर घेतली जात असते. परंतु काही वेळा घरगुती उपायाने देखील काही आजार बरे होऊ शकतात. आजच्या या […]

Continue Reading

झेंडूचे हे एक फुल तुमचा मुतखडा कायमचा बाहेर काढेल.! एका फुलाने मुतखड्याचे पाणी करून टाकले.!

नमस्कार मित्रानो आपल्या घराच्या आजूबाजूला तसेच आपल्या घरी अनेक झाडे, वेली, वनस्पती असतात. आयुर्वेदामध्ये वनस्पती द्वारे औषध निर्मिती केली जाते. यामुळे शरीरात फरक देखील खूपच चांगल्या पद्धतीने पडत असतो. विविध प्रकारचे आजार दूर करण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो. अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यांचा वापर हा आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी मानला जातो. यामुळे […]

Continue Reading

केसांसाठी अमृत आहे.! एका कारल्याने जादू करून दाखवली.! लाखो रुपयांची औषधे करत नाही ते ह्या करल्याने करून दाखवले.!

बाजारात अनेक पालेभाज्या मिळत असतात. कुठलीही पालेभाजी असली तर ती आपल्या आरोग्यासाठी ही खूपच उपयुक्त मानली जाते. त्यातल्या त्यात जर कारल्याविषयी बोलले गेले तर सर्व भाज्यांपेक्षा कारले अतिशय गुणकारी असल्याचे सांगितले जाते. लहान मुले कारले खाण्यास नकारच देत असतात त्या बरोबर मोठ्यांना देखील कारले आवडत नसते. कारल्या मध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला […]

Continue Reading

उठताना बसताना नेहमी हाडे कट-कट असा आवाज करतात का.? हा उपाय केल्या बरोबर सगळी समस्या गायब होईल.! म्हातारपणात आराम मिळेल.!

नमस्कार मित्रांनो आपण आपली आणि आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी माहिती करून घेणे खूप गरजेचे असते. आपण जसे प्रगत होत आहोत, तसेच अनेक आजारांची ओळख आपल्याला होत आहे. या सगळ्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपला आहार सात्विक नसणे. शरीरात पोष्टक तत्वांची कमतरता असल्याने आपली हाडे दुखू लागतात. सांध्यांमध्ये त्रास होऊ लागतो. काहीवेळा सांध्यांमधील द्रवामध्ये हवेचे […]

Continue Reading

हार्ट अटॅक आल्यावर कोणताही व्यक्ती असो असे केल्याने त्याचा जीव वाचतोच.! हे प्रत्येकाला माहिती असावे अनेकांचे प्राण वाचू शकतात.!

भारतात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हृदय आपल्या शरीराचा एक अविभाज्य व महत्त्वाचा भाग आहे. जर हृदय नीट असेल अथवा योग्य आकारात आकुंचन करत असेल तर तुम्हाला कोणता ही मोठा विकार होत नाही. शरीरात रक्त शुद्ध करण्याचे यंत्र म्हणजे हृदय होय. माणसाला चांगले आरोग्य हवे असेल तर त्याने आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे. आज […]

Continue Reading

जर कधी चुकून डोळयात फेविकॉल पडला तर काय होते माहिती आहे का.? कधी विचारही केला नसेल याचा.! हात जोडून विनंती नक्की वाचा.!

फेविकिक हा तुटलेल्या गोष्टी जोडण्यासाठी आपण आपल्या घरात वापरत असतो. हे घटक आपण अनेक वर्षांपासून वापरत आलो आहोत. परंतु तुम्ही कधी विचार केला आहात का हा डोळ्यात गेला तर.. फेविकिक हा एक रासायनिक पदार्थ आहे जो वायूच्या संपर्कात आल्यानंतर बाष्पी भवन होऊन गोठतो. फेविकिक कोणत्याही दोन वेगळ्या पृष्ठभागाला एकत्र जोडण्याचे काम करतो. फेविकिक मध्ये इतकी […]

Continue Reading

कानात आता काडी घालत बसायचे नाही.! कारण कानातला मळ आपोआप बाहेर पडेल.! अनेक लोकांना विश्वास बसणार नाही.!

अनेक लोक कानात काडी घालत असतात. याचे महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे कानातून मळ बाहेर निघावा परंतु यामुळे अनेकदा जखमा देखील होत असतात. कान हे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय मानले जाते. एक दिवस जरी सर्दीने आपल्याला कमी ऐकायला येत असेल तरी आपला जीव कासावीस होतो. आता कायमचंच ऐकायला येणार नाही की काय? असे काळजीचे प्रश्न पडत […]

Continue Reading

आता आयुष्यात कधीच तुमच्या घरात मुंगी, किडा मच्छर प्रवेश सुध्दा करू शकणार नाही.! हा उपाय जो करतो तो मुंग्यांच्या, माच्छाराच्या त्रासापासून कायमचा वाचतो.!

कोणताही ऋतू असो सगळीकडेच थोडे का होईना पाणी साचतेच. अशा हवामानात केवळ जीवाणू आणि बुरशी नव्हे तर कीटक आणि कीटकांच्या वाढीस देखील मदत होते. अगदी गोठ्यात, खुराट्यात सुद्धा आपल्या कोंबड्या, गाय, बैल यांच्या आजूबाजूस अनेक कीटक दिसतात. साचलेल्या पाण्यामुळे जवळपासच्या भागात मच्छर, झुरळे किंवा इतर कीटक जास्त प्रमाणात दिसून येतात. आणि या किटकांमुळे आजारांना वाव […]

Continue Reading

दुकानातले शाम्पू लावून केस कमी करून घेऊ नका.! त्यापेक्षा घरगुती शाम्पू बनवून केसांना लावा.! एकही केस गळणार नाही.! महिन्याभरातच फरक दिसून येईल.!

केस हा प्रत्येक स्त्रीचा खूप महत्त्वाचा असा अलंकार असतो. त्यामुळेच तिची सुंदरता ही दिसून येत असते. परंतु आज कालच्या या केमिकल युक्त शाम्पू मुळे केस गळती खूपच जास्त प्रमाणात दिसून येत आहे. आजकालच्या धूळ प्रदूषणामुळे आपले केस खूप कमकुवत दिसतात. या धुळीने आणि घामाने केस चिकट होतात आणि गळू लागतात. केसांना रोज शँपू लावणं अतिशय […]

Continue Reading