पन्नाशीनंतर चुकूनही हे पदार्थ खायचे नाही, सर्व ज्येष्ठ नागरिकांना हात जोडून विनंती आहे.! तुमच्या गुडघेदुखी सांधेदुखी व इतर आजाराचे मूळ हेच असतात.!

आरोग्य

असे बोलले जाते की पन्नाशी नंतरचा काळ हा आनंदाचा तसेच आपल्या मनमर्जीने राहण्याचा काळ असतो. या काळामध्ये अनेक लोक रिटायरमेंट घेऊन आपल्या रिटायरमेंटची चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करत असतात. असे बोलले जाते की याच वयात आपण चांगल्या प्रकारे खाल्ले पिल्ले पाहिजे. परंतु आपण पन्नाशी उलटली आहे याची देखील आपण खबरदारी घ्यायला हवी.

खबरदारी म्हणजे तुम्ही पण अशी ओलांडली असल्यामुळे काही असे पदार्थ असतात जे तुमच्या या वाढलेल्या वयाला पचनास चांगले नसतात यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या पदार्थांविषयी माहिती सांगणार आहोत हे पदार्थ तुम्ही अतिशय कठोरतेने टाळायलाच हवी.

मसालेदार आणि तेलकट पदार्थ: आपल्या खाण्यामध्ये मसाले नसेल तर असे जेवणच राहत नाही. मसाल्याच्या पदार्थ शिवाय आपले जेवण पूर्ण होत नाही हे तर सर्वांना माहीत आहे. जर तुमची पन्नाशी बोलण दिली असेल तर तुम्ही मसाल्याचे पदार्थ खाणे टाळायला हवे. मसाल्याचे पदार्थ पचनास अतिशय जड असतात यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते.

हे वाचा:   केस फेविकोल सारखे चिकटले जातील.! कितीही तोडले तरी निघणार नाही.! एकदा जरी आणि एखादा जरी केस गळला तर बोला.! एकही केस गळला तर बोला.!

जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे अस्वस्थता आणि अपचन होऊ शकते. जास्त प्रक्रिया केलेले अन्न: आधुनिक सोयीमुळे बर्‍याचदा प्रक्रिया केलेले पदार्थ आमच्या टेबलवर येतात, परंतु आयुर्वेद जास्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर जाण्यास प्रोत्साहित करतो. या पदार्थांमध्ये शाश्वत आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असू शकतो.

उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यांसारख्या आरोग्य समस्यांमध्ये योगदान देऊ शकतात. अत्याधिक मीठ सेवन: भारतीय पदार्थ कधीकधी मीठाने भरलेले असू शकतात आणि मीठ आवश्यक असताना, जास्त प्रमाणात उच्च रक्तदाब वाढू शकतो. समतोल राखणे आणि सोडियमच्या नैसर्गिक स्रोतांची निवड करणे, जसे की रॉक मीठ, एक आरोग्यदायी निवड असू शकते.

गोड पदार्थ किंवा मिठाई: भारतीय मिष्टान्न त्यांच्या गोडपणासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु जसजसे आपले वय वाढत आहे, साखरयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करणे शहाणपणाचे आहे. जास्त साखरेचा वापर मधुमेह आणि वजनाच्या समस्यांसह विविध आरोग्यविषयक समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. ज्या लोकांची पन्नाशी ओलांडलेली आहे अशा लोकांनी तरी या गोड पदार्थांपासून नेहमी चार हात लांबच राहिलेले बरे.

जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ खाणे देखील अतिशय वाईट मानले जाते अनेक वेळा दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी चांगले असतात परंतु वयाच्या पन्नाशीनंतर हे पदार्थ खाऊ नये असे सांगितले जाते. याचबरोबर वयाच्या पन्नाशी नंतर प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी म्हणजे प्रत्येकाने व्यायाम करायला हवा. दररोज एक ते दोन किलोमीटर चालणे एवढे तरी तुमच्यासाठी भरपूर फायदेशीर होईल.

हे वाचा:   म्हणून गणपती बाप्पा ला अर्पण कराव्या लागतात एकवीस दुर्वा.!

यामुळे तुम्ही जे पण काही खाल त्याचे चांगल्या प्रकारे पचन होईल कारण वयाच्या पन्नाशीनंतर म्हातारपण आलेले असते आणि या वयामध्ये जास्त काही काम नसल्याने पोटात असलेले पदार्थ पचत नाही आणि यामुळे पोटाचे विकार निर्माण होत असतात. तर अशा प्रकारचे हे पदार्थ तुम्ही टाळायलाच हवे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.