घरामध्ये अशा प्रकारच्या वस्तू ठेवा; घरातली गरिबी कायमची जाईल, घरातले दारिद्र्य कायमचे संपेल.!

अध्यात्म

आपण अनेकांच्या घरांमध्ये कलह झालेला बघत असतो. घरात भां’डणे होत असतात. घरांमध्ये दारिद्र्य आलेले असते. खूपच गरिबीचा सामना करावा लागत असतो. पैशाची कमतरता भासू लागते. डोक्यावर असलेले कर्ज हे आणखी वाढू लागते. अशा वेळी घरांमध्ये खूपच वाईट असा काळ सुरू असतो. अशा प्रकारचा हा काळ येऊ नये यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

घरात गरिबी येण्याचे अनेक कारणे असू शकतात. यासाठी कष्टाची जोड तर हवीच परंतु घरामध्ये काही चुका केल्या मुळे देखील या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नये यासाठी घरांमध्ये अशा काही वस्तू ठेवायला हव्यात. ज्यामुळे घरात नेहमी प्रसन्नता निर्माण होत राहील.

ज्योतिष शास्त्रानुसार अशा प्रकारच्या वस्तू घरामध्ये ठेवण्याला खूपच शुभ मानले जाते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. आपण आपल्या घरामध्ये नेहमी मातीच्या बनवलेल्या वस्तू ठेवायला हव्यात. असे सांगितले जाते मातीतून एक वेगळ्या प्रकारचा सुगंध दरवळत असतो. जो मनाला अत्यंत सुवासीत करत असतो.

हे वाचा:   ज्या महिलेचे हे ५ अंग असतात खूपच मोठे त्या असतात खूप भाग्यशाली, जाणून घ्या.!

असे म्हटले जाते की माती पासून बनवलेल्या काही वस्तू जर घरामध्ये ठेवल्या तर यामुळे सुख-समृद्धी सौभाग्य अनंत काळापर्यंत टिकत असते. यामुळे व्यक्तीचे नशिब हे खूपच भाग्यशाली बनत असते. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की मातीच्या अशा काही वस्तू आहेत ज्यांना आपल्या घरामध्ये ठेवायला हव्यात.

वास्तुशास्त्रामध्ये या गोष्टीला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. असे सांगितले जाते की घरामध्ये पाणी पिण्यासाठी मातीचा एखादा घडा असणे आवश्यक आहे. त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होत असते. मातीच्या घड्याळातले पाणी पिण्यामुळे बुध आणि चंद्र यांचा प्रभाव शुभ होत असतो.

मातीच्या घडयामध्ये पाणी पिल्यामुळे घरामध्ये असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते. यामुळे मानसिक ताण तणाव देखील हलका होत असतो. घरात कुठल्याही प्रकारचा समस्या यामुळे उद्भवत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   स्त्रीयांनी फरशी पुसताना ही चुक मुळीच करू नका; यामुळे घरात गरिबी येते.. पैसा टिकत नसेल तर आजपासूनच सावध व्हा.!

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *