आजकाल अनेक भयंकर असे विकार निर्माण होऊ लागले आहे याचे मुख्य कारण सांगितले जाते ते म्हणजे आपले चुकीचे खाणे पिणे. आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष न दिल्यामुळे अनेक भयंकर विकारांना शरीरात घेत असतो कारण मार्केटमध्ये सध्या अनेक केमिकलयुक्त पदार्थ उपलब्ध आहेत. या पदार्थांमुळे आपल्याला शरीरामध्ये अनेक हातात विकार निर्माण होत असतात.
पोटासंबंधी चे विकार, पित्त, रक्तदाब यांसारखे विकार झाल्यानंतर आपण खूपच हैराण होत असतो. परंतु चिंता करण्याची काही गरज नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक सोपा असा उपाय सांगणार आहोत. एका वनस्पतीचे पाने जे तुमचे सर्व विकार नष्ट करतील. ही वनस्पती आहे आंबा. आंबा जेवढा आरोग्यासाठी उपयुक्त असतो तेवढाच याच्या पानाचे देखील फायदे आपल्या शरीराला होत असतात.
आंब्याच्या पानामध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी आणि तांबे असते. तसेच पोटॅशियम व मॅग्नेशियम देखील असते. यांसारखे अनेक खनिज पदार्थ असते तसेच हे एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असलेली वनस्पती आहे. याच्या वापरामुळे अनेक भयंकर विकार नाहीसे होत असतात. आंब्याच्या पानांचा उपयोग मुतखड्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी तुम्हाला आंब्याच्या पानांची पावडर करावी लागेल.
यामुळे तुमचे पित्त देखील बरे होत असते. या पावडरच्या दैनिक सेवनामुळे किडनीमध्ये असलेला स्टोन लवकर तुटत असतो. यासाठी काही आंब्याची वाळलेले पाने घेऊन याचे बारीक मिश्रण म्हणजेच पावडर बनवावी. दररोज रात्री एक ग्लास पाण्याद्वारे ही पावडर एकत्र पद्धतीने घ्यावी. पोटासंबंधी चे अनेक विकार देखील यामुळे नष्ट होत असतात. यासाठी आंब्याच्या पानांचा उकळून घ्यावे त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये याला रात्रभर झाकून ठेवावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे पाणी गाळून घ्यावे. रिकाम्या पोटी याचे सेवन करावे. अशा प्रकारे नियमित केल्यास पोटासंबंधी चे सर्व विकार यामुळे नष्ट होत असतात. काना संबंधीच्या देखील काही समस्या यामुळे नष्ट होत असतात. कानामध्ये दुखत असेल तर अशावेळी आंब्याच्या पानांचा रस कानामध्ये टाकावा. असे केल्याने कानामध्ये होणारा त्रास नष्ट होत असतो.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.