या एका फुलात आहे खूप शक्ती.! बहिरे लोकांचे कान आता मोकळे होतील.! म्हाताऱ्या लोकांना सुद्धा आता ऐकू येणार या फुलाचा करायचा हा छोटासा उपाय.!

आरोग्य

मित्रांनो, आपण नेहमीच आजारी पडत असतो लहान मोठे आजार हे आपल्याला होतच असतात या आजारांपासून सुटका कशी करायची याबद्दल आपण नवनवीन माहिती बघत असतो. कुठलाही आजार असला तरी त्याचे मूळ हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. अनेक वेळा काम सुद्धा आपले खूप दुखत असतात. कानांना होणारे जे अकरा आजार आहेत त्यापैकी कुठलीही समस्या असेल मग कान फुटला असेल, ऐकू येत नसेल, कानामधून आवाज येत असेल.

तसेच कानामध्ये सतत मळ होत असेल अशापैकी कानाची कुठली समस्या असेल त्याचबरोबर सर्दी, खोकला, शिंका येणे किंवा डोळ्याच्या समस्या असतील, पुरुषांमध्ये टक्कल पडत जाणे किंवा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल यर यासाठी ही जी वनस्पती आहे ती अत्यंत उपयुक्त आहे. तर मित्रांनो एकूणच आपल्याला एक आयुर्वेदिक ड्रिंक म्हणजे अमृत तयार करायचा आहे.

ही वनस्पती कोणती आहे आणि प्रत्येक आजारासाठी या वनस्पतीचा कसा वापर करायचा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो या वनस्पतीचा चहा करून पिला जातो. या वनस्पतीच्या फुलाचा चहा करून दिला जातो आणि ग्रीन टी पेक्षा दुप्पट फायदेशीर आहे. त्याचबरोबर या वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे आहेत. जे आजार सहजरित्या बरे करू शकतात. ही वनस्पती आहे गोकर्णी.

संस्कृतमध्ये अपराजिता आणि हिंदीमध्ये नाव आहे सुपली. अत्यंत महत्त्वाची आणि सर्वत्र उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे. कुठल्याही ऑनलाईन साईटवर सहजरित्या मिळून जाणारी ही वनस्पती आहे, त्याची फुल सहज मिळतील. वेलवर्गीय वनस्पती आहे. तर या वनस्पतीच्या फुलाचा, पानाचा आणि याच्या बियांचा वापर आयुर्वेदामध्ये खुप उपयुक्तरित्या केला जातो. तर मित्रांनो सर्वात आधी या वनस्पतीचा चहा कसा बनवायचा हे पाहुया.

कारण प्रत्येक आजारासाठी हा चहा घ्यावाच लागतो. थोडक्यात या वनस्पतीचा काढा घ्यावाच लागतो. परंतु इतर आजारासाठी याचा बाह्य वापर सुद्धा करावा लागतो. तर हा चहा बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. दोन कप किंवा तुम्ही जेवढा चहा पिता तेवढं पाणी उकळून घ्यायचं आहे. तर या दोन कप पाण्यासाठी दहा ते बारा गोकर्णीची फुल वापरायची आहेत. ही फुलं उकळलेल्या पाण्यात टाकायची आहेत आणि वरून झाकण ठेवायचं आहे.

हे वाचा:   शरीरात जमा झालेली घाण अशी बाहेर काढावी.! सगळ्यात सोपी पद्धत.! आजार तुमच्या पासून हातभर लांब राहतील.!

अगदी दोन तीन मिनिटांमध्ये या फुलांचा सर्व आयुर्वेदिक अर्क या पाण्यामध्ये उतरतो. त्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला शुगरचा त्रास नसेल तर यामध्ये मध किंवा गुळ सुद्धा वापरू शकता. गुळ किंवा मध मिक्स न करता जरी घेतला तरी त्याची चव चांगली लागते. पाण्यासारखी लागते म्हणजे त्याची अशी कुठली चव लागत नाही. हा चहा तुम्ही कुठल्याही वेळेला घेऊ शकता. जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर तीस मिनिटांनी याचा वापर करायचा आहे.

या फुलांमध्ये विविध प्रकारचे आयुर्वेदिक घटक आहेत. या फुलामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आहे, मुबलक प्रमाणामध्ये लोह आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे व्हिटॅमिन आहेत आणि रोग नीट करणारे यामध्ये घटक आहेत. तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्वचारोग झालेल असेल, फंगल इन्फेक्शन झाले असेल तर हा जर तुम्ही चहा घेतला तर दहा अकरा दिवस तर तुमच्या रक्तामध्ये इन्फेक्शन झालेले आहे. फंगल इन्फेक्शन तर ते पुर्णपणे याने निघून जाते. इतकं हे औषधी आहे.

कानाच्या समस्येसाठी याचा जर वापर करायचा असेल तर हा चहा किंवा काढा तुम्हाला घ्यायचा आहे. परंतु बाह्य वापरासाठी या वनस्पतीची हिरवी पान असतात. त्याचा रस आपल्या कानामध्ये दोन थेंब टाकायचा आहे. जर या वनस्पतीची पाने उपलब्ध झाली नाहीत तर फुलं उकळून घ्यायची आहेत. कोमट झाल्यानंतर त्याचा अर्क कानामध्ये दोन थेंब टाकायचा आहे. हे कानामध्ये टाकल्यामुळे काय होते?

हे वाचा:   डोळा लावताच झोप लागली पाहिजे.? शांत झोप हवी असेल तर दुधात हा एक पदार्थ घ्यायला पाहिजे.! शांत, गाढ झोप लागेल.!

तर आपल्या नाक आणि कानामध्ये जी कानाआड नळी असते ती आपल्या कानामधील हवेचा जो दाब आहे ते योग्य रीतीने राखते आणि त्यामुळे आपल्या पडद्याचे आरोग्य चांगले राहते. शिवाय कानामध्ये जर इन्फेक्शन झाले असेल तर ते नष्ट करते आणि त्यामुळे कानाच्या ज्या समस्या आहेत. आवाज न येणे, कान फुटणे या पुर्णपणे निघून जातात. बऱ्याच जणांना एलर्जीचा त्रास असतो. मग सर्दी, खोकला, अंगाला खाज येणे यांसारखी जी ऍलर्जी आहे ती या चहाने म्हणजे या काढ्याने पुर्णपणे निघून जाते.

या वनस्पतीमध्ये शरीरामधील किंवा पोटामधील क्रमी किंवा किडे नष्ट करण्याची ताकद आहे. अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला जर पोटामध्ये किडे झाले असतील, जंत झाले असतील तर हा चहा घेतला की पुर्णपणे निघून जातात. बऱ्याच जणांना घशामध्ये खवखव होण्याची समस्या असते तर ही खवखव सुद्धा या कोमट चहाने पुर्णपणे निघून जाते. गोकर्णीच्या या फुलाचा चहा हा पावसाळ्यामध्ये तर अत्यंत उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यासाठी याचा अत्यंत उपयोग होतो. ग्रीन टी जी आपण घेतो त्यापेक्षा दुप्पट फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर ही कुठल्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा ऑनलाइन साईटवर सहज उपलब्ध होते. तर याचा अवश्य वापर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.