एकदाच सकाळी करावा हा उपाय, शुगर च्या गोळ्या बंद कराव्या लागतील, लाखो रुपये वाचवा या उपायाने.!

आरोग्य

आजकाल अनेक लोकांना शुगरचा त्रास होत असतो. अनेकांना याबाबत च्या गोळ्या औषधांचे सेवन नियमित स्वरूपात करावे लागत असते. खास करून उतारवयातील लोकांना शुगरचा त्रास खूप जास्त प्रमाणात होत असतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की गोळ्या औषधांचे सेवन करून तुम्ही शुगरला पूर्णपणे नष्ट करू शकता तर हे चुकीचे आहे.

याबरोबरच तुम्हाला काही शारीरिक पथ्ये पाळण्याची देखील गरज आहे. तसेच नियमित स्वरूपात शारीरिक व्यायाम करणे तसेच अशा काही सवयी आहेत त्यांचे पालन तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा काही गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही शुगर वर नियंत्रण नक्की मिळू शकता. याबरोबरच काही नैसर्गिक उपाय केल्यास देखील थोडासा फायदा होऊ शकतो.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला शुगर संबंधीत एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी नक्की घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला चहा गरम पाणी कॉफी इत्यादींचे सेवन अजिबात करायचे नाही. आपल्या आहारामध्ये देखील काही अशा पदार्थांचे सेवन करणे कमी करावे लागेल जसे की फास्टफूड बटाटा भात इत्यादी.

हे वाचा:   ज्यांनी ज्यांनी याला कचरा समजले होते त्यांना होईल पश्चाताप.! आयुष्यभराचे सगळे दुखणे ही वनस्पती संपवून टाकत असते.!

तुम्ही याचे प्रमाण कमी करू शकता हवे तर थेट बंद देखील करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये उपलब्ध असलेल्या काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. तर सर्वप्रथम घ्यायचे आहे ते लसून. लसणामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म सामावलेले असतात. हे सर्वांना माहीतच आहे. शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील लसणाचा उपयोग केला जाऊ शकतो.

त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लसणाची आवश्यकता भासणार आहे. सर्वप्रथम थोडासा लसूण सोलून घ्यावा याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावे त्यानंतरचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे दालचिनी. दालचिनी हे मसालायुक्त पदार्थ आहे. जो प्रत्येकाच्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध होत असतो याचे आरोग्यासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात.

दालचिनी घेत असताना अतिशय छोटासा तुकडा घ्यायचा आहे. त्यानंतर जी वस्तू जी आपल्या उपायासाठी लागणार आहे ती म्हणजे एक अद्रक चा तुकडा. अद्रक हे आपल्या पचनासाठी फार उपयुक्त मानले जाते. त्यामुळे छोटासा तुकडा घ्यायचा आहे. पुढचा पदार्थ आहे तुळस. तुळशीचे चार ते पाच पाने आपल्याला यासाठी लागणार आहे. जे आपले शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात.

हे वाचा:   कमजोरी, थकवा कायमचा झाला बंद.! फक्त तीनच दिवस पिल्याने शरीर देऊ लागले अशी साथ.! आयुष्य बदलून टाकणारा उपाय.!

यामध्ये आणखी एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे पुदिन्याचे चार ते पाच पाने. तसेच यामध्ये आपल्याला भोपळा देखील टाकायचा आहे. भोपळ्याचे बारीक बारीक तुकडे करून ही सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. भोपळा टाकत असताना कातड्यासह घ्यावा. याला मिक्‍सरच्या साह्याने बारीक करून घ्यावे. त्यानंतर एका सुती कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यावे व यामध्ये थोडेसे पाणी टाकावे.

बनवलेल्या या मिश्रणामध्ये लिंबू पिळावे व थोडेसे मीठ टाकावे. सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता आपल्याला हा पदार्थ घ्यायचा आहे. याचे सेवन केल्याने तुम्हाला नक्कीच भरपूर असा फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *