गुडघे होतील लोखंडा इतके मजबूत.! अंथरुणावर खीळलेला पण पळू लागेल.! उतार वयातील लोकांसाठी खास उपाय.! ना गुडघेदुखी होईल ना कंबर दुखी.!

आरोग्य

आज काल आपण आपल्या आजुबाजूला अनेक लोक विविध प्रकारच्या दुखण्याने ग्रस्त असलेले पाहतो. रोज-रोज दर्द शमाक गोळ्या घेऊन दिवस काढणारे लोक सुद्धा हा समाजात खूप आहेत. शरीरातील काही घटक कमी झाल्यास अवयवाची आतल्या आत झिज होण्यास सुरवात होते व काही कालावधीने दुखणे सुरु होते. अश्या या जुनाट दुखण्यावर आम्ही आज आमच्या या लेखा द्वारे तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलो आहे.

हा उपाय करताच तुम्हाला होणारे सर्व दुखणी दूर होवून जातील. तसेच खाण्यच्या पानाचे जे फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही कदाफि ऐकले नसतील म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचा. खाण्याचे पान हे योग्य प्रकारे खल्यास ते अत्यंत गुणकारी असते मात्र जर तुम्ही यात खूप जास्त प्रमाणात तंबाखू तसेच कात मिसळून खाल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात.

जर खाण्याच्या पानात थोडासा चूना लावून खाल्यास तुमच्या शरीरात कॅल्शियमची कधीच कमी होणार नाही. सोबतच तुम्ही सौंदर्यासाठी देखील या पानाचा वापर खूप प्रमाणात केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न असो या कोणती ही पूजा खाण्याच्या पानाला विशेष मान दिला जातो. शरीरावर कोणत्या ही प्रकारचे दाग अथवा गज’कर्ण अंगावर खाज उठत असेल तर खाण्याच्या पानाचा बारीक वाटून लेप त्या जागी लावल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

हे वाचा:   जर तुम्हाला दिसून आली ही दहा लक्षणे तर शांत बसू नका, काळजी करण्याची खूप गरज आहे, त्वरित करावे हे काम.!

होय पानात अँ’टीब्या’क्टेरियल गुणधर्म देखील मुबलक प्रमाणात असतात. तुमच्या चेहर्यावर डाग अथवा पूरळे उठली असतील तर पानाच्या रासाचा लेप नक्की लावा याने तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर व चमकदार दिसू लागेल. पान आपल्या मेंदू साठी एक प्रकारचे टॉनीक आहे. पानाचे सेवन करताच आपले डोके शांत होते व मानसिक शांती प्राप्त होते. दाताला किड लागली असेल अथवा तोंडाचा घाण वास येत असेल तर पानाचे सेवन तुम्ही नक्कीच केले पाहिजे.

घासा दुखत असेल तर पाण्यात खाण्याची पाने मिसळून त्याच्या गुर्ळ्या केल्यास घशाचे आजार देखील हमखास बरे होतील. रोज पान खाणे या सवायीमुळे तुमचे आयुष्य नक्कीच वाढू शकते. जे लोक रोज एक पान खातात त्यांना तोंड येणे अथवा हिरड्यांतून र’क्त येणे अश्या समस्या कधीच होत नाहीत. खाण्याचे पान हे एक धार्मिक पान आहे अनेक विधी मध्ये याचा वापर केला जातो.

कोणतेही शुभकार्य हे या पानाचा मान केल्या शिवाय पूर्ण होत नाही. आयुर्वेदात या पानाला खूपच महत्व दिले गेले आहे. म्हणूनच आपल्या घरा समोर खाण्याच्या पानाचे एक झाड नक्कीच लावा. खेडे गावात लहान मुलांच्या जेव्हा पोटात दुखते तेव्हा थोडेसे नारळाच्या तेलात या पानाला गरम करुन पोटावर ठेवले जाते पीत्ताचे जे काही आजार आहेत ते दूर होण्यास मदत होईल.

हे वाचा:   फक्त एक पान, मधुमेह आठ दिवसात नियंत्रणात; त्वचाविकार कायमचे गेले म्हणून समजा.!

आपल्या आयुर्वेदात बरेच असे रामबाण उपाय सांगितले गेले आहेत महान वैद्यांनी लिहून ठेवलेले आहेत. जे आपल्याला माहित देखील नसतील. शरीरात घुदघे दुखी किंवा सांधे दुखी अथवा कोणत्या ही प्रकारचे दुखणे असल्यास राईच्या तेलात खाण्याची पाने चांगली भाजून दुखणार्या भागावर लावून ठेवल्यास काही दिवसांच्या अवधीने त्या भागाचे दुखणे हळुहळू कमी येऊन गायब होईल.

हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही घरी देखील करु शकता. वय किती ही असो आणि दुखणे किती ही जुनाट असो हा उपाय तुम्हाला 100% लागू पडेल. हा उपाय म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक दर्दशमाक उपाय आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.