निसर्गाचा चमत्कार.! ही वनस्पती आयुर्वेदात सोण्या समान मानली जाते.! याच्या फक्त एका पनानेच माणूस पूर्ण बरा होतो.! अशा लोकांनी हात पण लावू नये.! पण का.?

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आयुर्वेदात वनस्पती ना खूप वरचे स्थान प्राप्त झाले आहे. वनस्पती आपले आरोग्य हे आणखी सुंदर आणि आरोग्यदायी बनवत असते. सरपटत जाणारी वनस्पती ही अनेकदा आपल्याला रानावना मध्ये जिथे पाण्याची कमतरता कमी असते. अशा ठिकाणी सहज उपलब्ध होताना पाहायला मिळते. या वनस्पतीचे नाव आहे दगडी पाला. विविध भागानुसार आदेशानुसार या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते.

जर एखादे वेळेस अपघात झाला असेल, जखम भरपूर प्रमाणात झाली असेल ही जखम भरून काढण्यासाठी आपण या पानांचा उपयोग करू शकतो. या पानांची पेस्ट करून जखमी असलेल्या भागावर लावली तर आपली जखम लवकर भरते व त्याच बरोबर खपली सुद्धा लवकर तयार होते. मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना मुतखड्याची समस्या सतावत असते. काही केला मुतखडा बाहेर पडत नाही.  अनेकांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो.

परंतु जर आपण या वनस्पतीच्या पानांचा रस फक्त नऊ दिवस दिवसभरातून एकदा पाहिल्याने आपल्या मुतखडा लवकर बाहेर पडण्यास मदत होतो. एवढे शक्ती या पानांमध्ये असते आणि जर तुमचे पोट साफ होत नसेल, पोटामध्ये गॅस जमा झालेला असेल, वारंवार ऍसिडिटी होत असेल तर अशा वेळी सुद्धा या दगडी पाल्याचा रस नऊ दिवस सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने  आपले पोट पूर्णपणे स्वच्छ होते.

हे वाचा:   ह्या एका पानाचा रसाने चेहऱ्यावर असलेले सगळे डाग सर्कल स्पॉट पिंपल्स कायमचे नष्ट केले.! या पानात आहे जादुई शक्ती.! अनेकांना माहीत नाही.!

मित्रांनो, असे केल्याने पोटामध्ये गॅस जमा होत नाही. पोटाच्या अनेक ज्या काही समस्या असतात त्या समस्या पूर्णपणे दूर निघून जाण्यास मदत होते. जर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे तर अशा वेळी या पानांचा रस व त्यामध्ये जर आपण मध मिसळून आठ दिवस दिवसभरातून एकदा हे मिश्रण प्यायले तर आपल्या शरीरावरील चरबी पूर्णपणे कमी होण्यास मदत होते. आपले वजन नियंत्रणात राहते.

अनेकदा आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढली की, आपल्याला तोंड येऊ लागतील अशा वेळी जर आपण दगडीपाला चावून चावून खाल्ला तर आपली तोंड येण्याची समस्या सुद्धा नष्ट होऊन जाते व त्याचबरोबर तोंडाचा कॅन्सर सुद्धा होत नाही. त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या लहान मुलांना किंवा इतर व्यक्तींना खेळत असताना किंवा इतर कोणतेही काम करत असताना जर चुकून हातापायाला इजा किंवा जखम झाली तर मित्रांनो अशा वेळी या दगडी पाल्याचा रस त्या जखमेवर आपल्याला टाकायचा आहे.

त्यानंतर त्याचा जो स्वतः तयार होईल. तो स्वतः आपल्याला त्या जखमेवर लावून आपल्याला त्याच्यावर एक पट्टी बांधायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने दगडी पाल्याचा वापर करून आपण आपली जखम किंवा जी काही इजा झाली आहे ती लवकरात लवकर भरून काढू शकतो. म्हणजेच ती जखम लवकरात लवकर बरी होण्यासाठी दगडीपाल्यामुळे आपल्याला मदत होते. त्याचबरोबर जर कंबर दुखी, पाठ दुखी, मान दुखी होत असेल तर अशा वेळी या पानांचा लेप आपण प्रभावी जागेवर लावू शकतो.

हे वाचा:   मोकळे आणि काळेभोर भरमसाठ केस येतील.! त्यासाठी करावे लागेल हे एक साधे सोपे काम.!

या पानांचा रस दिवसभरातून एकदा प्यायला तर आपल्या शरीरातील संपूर्ण दुखणे दूर होऊन जाते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील हाडांना मजबुती देण्याचे कार्य सुद्धा हे पान करत असते. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला तोंड आले असेल किंवा शहरांमध्ये उष्णता झाली असेल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही याची दोन ते तीन पाने चावून खा. अशा पद्धतीने दोन-तीन दिवस तुम्ही याचे पाणी चावून खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये असणारी उष्णता कमी होईल.

त्याचबरोबर तोंड आलेली समस्या ही कमी होईल. म्हणून जर तुम्हाला आसपास ही वनस्पती आढळली तर या वनस्पतीचा उपयोग अवश्य करा आणि आपल्या शरीरातील असंख्य आजार त्वरित दूर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.