एक अशी महिला जिच्या मुळे संपूर्ण जगभरात पसरला होता टायफॉइड आजार, झाला होता हजारो लोकांचा मृ’त्यू.!

जगात अशा अनेक मनोरंजक गोष्टी आहेत ज्या लोकांना हैराण करत असतात. तुम्हाला आम्ही एक अशाच हैराण करून सोडणाऱ्या एका घटनेविषयी माहिती सांगणार आहोत. तुम्हाला त्या महिलेबद्दल माहिती आहे का जीने जगभर टायफाइड ताप पसरविला आहे? आज आम्ही तुम्हाला अशाच काही मजेशीर मनोरंजक पण हैराण करून सोडणाऱ्या गोष्टींविषयी माहिती देणार आहोत, हे जाणून घेताना तुम्ही नक्कीच […]

Continue Reading

एका एटीएम मध्ये किती पैसे असतात? एटीएम संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

जर आपल्याला कोठेही पैशाची समस्या भासू लागली की आपण लगेच एटीएम मध्ये जात असतो. एटीएम द्वारे आपल्याला कुठेही सहजपणे पैसे मिळत असतात. अनेकदा एटीएम संदर्भातील अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येत असतात. जसे की एटीएम मध्ये एवढे पैसे असतात का एटीएम मध्ये किती पैसे असतात. एका एटीएम मधून हजारो लोक पैसे काढत असतात. मग आपल्या […]

Continue Reading

महिलांनो साडी नेसताना ही चूक करू नका, जाणून घ्या साडी नेसण्याची योग्य पद्धत…!

भारतीय संस्कृती मध्ये साडी नेसण्याला खूपच महत्व दिले गेले आहे. प्रत्येक स्त्री ही साडी नेसत असते आणि साडी मध्येच प्रत्येक स्त्री सुंदर दिसत असते. साडी मध्ये सर्व अंग चांगल्या प्रकारे झाकली जाते परंतु वेस्टन पद्धतीपेक्षा ही पद्धत खूपच चांगली असल्याचे सांगितले जाते. आजकाल प्रत्येक मुलीला साडी नेसण्याची हौस असते.   परंतु प्रत्येक महिला साडी नेसताना […]

Continue Reading

खटारा कुलर देखील देईल AC इतकी थंड हवा; फक्त या चार गोष्टींची काळजी घ्या कसेही कुलर असू द्या जबरदस्त थंडावा देईल.!

उन्हाळ्याचा मोसम सुरू झाल्यानंतर आपल्याला हवी असते थंड हवा. अनेकदा आपण घरामध्ये पंखे सुरू करत असतो. परंतु फॅन द्वारे आपल्याला हवी तेवढी थंड हवा मिळत नाही. त्यामुळे आपण कूलर विकत आणत असतो. अनेकांच्या घरांमध्ये आधीपासूनच कूलर असते. काही कलर जुने झालेले असते त्यामुळे त्यातून थंड हवा बाहेर फेकली जात नाही. परंतु कुलरची आपण काही गोष्टींची […]

Continue Reading

कधीही आपला जीवनसाथी निवडताना या गोष्टीची काळजी नक्की घ्या; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल.!

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जवळपास अनेक लग्न आहे जे ठरवून केले जातात म्हणजेच अरेंज मॅरेज प्रमाणे केले जातात. अशा वेळी घरातील ज्येष्ठ नागरिक तसेच जे मुख्य मंडळी आहेत ते लग्नाची बोलणी करत असतात. परंतु लग्न झाल्यानंतर दोघांनी सुखी राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु लग्न झाल्यानंतर सफल पती-पत्नी होणे हे केवळ त्याच दोघांच्या हातात असते. […]

Continue Reading

लोकांच्या बोलण्यावरूनच त्यांना ओळखा लोक स्वार्थी आहेत की निस्वार्थी.!

मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक येत असतात काही लोक हे आपल्यावर अतिशय मनापासून प्रेम करत असतात परंतु काही लोक असे असतात जे खूपच स्वार्थी असतात. स्वार्थी लोक कोणाला म्हटले पाहिजे तर ज्या लोकांना स्वतःचा स्वार्थ स्वतःचा फायदा कळत असतो, असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले तरी मागे पुढे बघत नाही. स्वार्थी लोक […]

Continue Reading

इंटरव्ह्यू मध्ये विचारला विचित्र प्रश्न, शरीराचा असा कोणता अवयव आहे ज्याला घाम येत नाही.!

आयएएस मुलाखतीमधील प्रश्न – घाम नसलेला शरीराचा कोणता भाग आहे? आय.ए.एस. म्हणजेच भारतीय प्रशासन सेवा. आपल्या देशातील बहुतेक तरुण लोक आय.ए.एस. अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात आणि आयएएस परीक्षा ही आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आणि प्रत्येक वर्षी लाखो उमेदवार या परीक्षेत आपले नशीब आजमावतात, परंतु ही परीक्षा देणे फारच अवघड मानले जाते. आय.ए.एस. […]

Continue Reading

कि’स घेतल्यावर माणसाला कसे जाणवते, काय आहे कि’स घेण्याचे फायदे, जाणून घ्या.!

मंडळी आपल्या समाजात कि’स घेणे ( आपल्या जोडीदाराचा ) ही एक अत्यन्त खाजगी बाब मानली जाते. अनेक विषयांप्रमाणे आपण ह्या ही विषयावर आपल्या समाजात उघडपणे बोलण्याचे टाळतो. एव्हढेच काय आपल्या चित्रपटात सुद्धा कि’स चा सिन दाखवायचा असेल तर आजही दोन फुलांची मदत घेतली जाते. कि’स किंवा ज्याला मराठीत चुं’बन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील […]

Continue Reading

एकदा नक्की करून पहा विजेचे बिल कमी करण्याचे हे उपाय, दुप्पट पैसा वाचेल.!

आजच्या काळात अन्न वस्त्र निवारा आणि वीज हे या अतिमहत्त्वाच्या गरजा मानल्या जातात. आजकाल इलेक्ट्रिक वस्तुंचा व उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे मानवी जीवन सुकर झाले आहे. आजकाल प्रत्येक कामासाठी विजेचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक उपकरणांमुळे आपले जीवन आरामदायी व सुसह्य झाले आहे. मात्र इलेक्ट्रिक साधनांचा वापर केल्यामुळे आपल्याला भरपूर वीजबिल येते. […]

Continue Reading

या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत असाल तर समजुन जा की भविष्यात तुम्ही काहीतरी मोठे बनणार आहात, IAS इंटरव्यू मध्ये विचारलेले प्रश्न…!

या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत असाल तर समजुन जा की भविष्यात तुम्ही काहीतरी मोठे बनणार आहात, IAS इंटरव्यू मध्ये विचारलेले प्रश्न…! भारतातील सर्वात मोठी सरकारी सेवा म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस किंवा भारतीय प्रशासन सेवा होय. दरवर्षी लाखो मुले व मुली या परीक्षांसाठी आवेदन अर्ज भरत असतात व यूपीएससी आयोगामार्फत या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षानंतर […]

Continue Reading