इस्त्री करणाऱ्या लोकांनी एकदा नक्की वाचा, खूप फायदा होईल.! इस्त्री करताना जर वापरल्या ह्या टिप्स तर होईल फायदाच फायदा.!

आजकाल प्रत्येक जण चांगले राहणे पसंद करत आहे. प्रत्येकाला वाटते की चांगले कपडे घालावे चांगले स्वच्छ इस्त्री करावी या साठी प्रत्येक जन ऑफिस असो किंवा कुठला समरंभ इस्त्री करताच असतो. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याचा तुम्हाला इस्त्री करताना नक्की फायदा होईल.! कपड्यांना इस्त्री करणे हे प्रत्येकाचे […]

Continue Reading

टाळा – चावीचा उपाय तुम्हाला करोडपती बनवेल, जर विश्वास बसत नसेल तर स्वतःच करून पहा.!

आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याकडे भरपूर पैसा असावा त्या पैशाने आपल्या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात व त्याचबरोबर आपल्याकडे जास्त पैसा असल्याने आपण अनेक गोष्टी विकत घेऊ शकतो. श्रीमंत सारखे एकाच ठिकाणी बसून आपले जीवन व्यतीत करू शकतो.आपल्या जीवनातील अनेक समस्या कर्ज लवकरच दूर करू शकतो,असे वेगवेगळे समस्या दूर करण्यासाठी मनुष्य नेहमी प्रयत्नशील असतो व […]

Continue Reading

काहीही झालं तरी महिलांनी ही चूक करू नये; घर आणि कुटुंबावर होतील खूपच वाईट परिणाम.!

मित्रांनो मानव हा एकमेव समाजात राहणारा प्राणी आहे आणि या आपल्या मानव समजात दोन प्रकारचे प्राणी राहतात नर आणि मादी किंवा स्त्री आणि पुरुष. असे म्हणतात की महिलेचे भाग्य व भविष्य हे तिच्या पतिसोबतच लिहले जाते आणि ते खरे ही आहे. लग्नानंतर महिला जे काही कर्म करते त्याचा वाईट किंवा चांगला प्रभाव हा तिच्या पतीच्या […]

Continue Reading

हे कासव घरात ठेवा, घरात पैशाची कधीच कमी भासणार नाही; नेहमी सुख समृद्धी राहील.!

अनेकदा मानवी जीवनामध्ये खूप सार्‍या अडचणी संकटे कटकटी एकामागोमाग एकच असतात, अशावेळी मनुष्याचे जीवन नकोसे होते. मनुष्य या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना करतो परंतु कोणत्या संकटाच्या वेळी कोणते उपाय करायला हवे याबद्दल मनुष्यांना फारशी माहिती नसते आणि म्हणूनच आपण वेगवेगळे उपाय करून सुद्धा आपल्याला हवे तितके परिणाम पाहायला मिळत नाहीत. लाभ प्राप्त […]

Continue Reading

जेवणानंतर ताटात हात धुणारे एकदा नक्की पहा; बघा आपल्यासोबत काय घडू शकते.!

आपल्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व देण्यात आलेले आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये अन्न हे पूर्णब्रह्म मानले गेलेले आहे. ज्या ठिकाणी अन्नाचा आदर केला जातो त्या ठिकाणी नेहमी सदैव सकारात्मक गोष्टी घडत असतात तसेच अनेक धर्म-कर्म आपला धर्म कशा पद्धतीने वाढवावा व या संदर्भातील काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. या नियमाच्या आधारे आपण आपले दैनंदिन जीवन पद्धती […]

Continue Reading

घरामध्ये चिमणी येणे काय असतात संकेत शुभ की अशुभ : चिमणी घरात आल्यास काय होते एकदा नक्की वाचा काय असतात शुभ संकेत ….!!

मित्रांनो फार पूर्वी पासून आपल्या लोकांना प्राणि आणि पक्षी या बद्दल बरीच माहिती होती. कुठला प्राणी कोणता पक्षी आपल्याला काय संकेत देत असतात हे पूर्वीच्या लोकांना बरोबर माहीत होते परंतु कालांतराने या गोष्टी लुप्त झाल्या. आज आपण चिमणी या आपल्या ला माहीत असणाऱ्या पक्षाबद्दल माहिती घेऊया चिमणी घरात आली किंवा दिसली तर काय संकेत मिळतात […]

Continue Reading

मुंगूस दिसताच सर्वात अगोदर करा हे महत्वपूर्ण काम आणि आठ दिवसांमध्ये बघा घरामध्ये येत राहील पैसाच पैसा ….!!

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कुणासाठी वाईट. कधी कधी आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचेही बंधन नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते. परंतु मित्रांनो, अनेक अडचणींवर, संकटांवर मात करण्यासाठी शास्त्रांमध्ये आपल्याला विविध उपाय सांगितलेले […]

Continue Reading

स्त्रीयांनी फरशी पुसताना ही चुक मुळीच करू नका; यामुळे घरात गरिबी येते.. पैसा टिकत नसेल तर आजपासूनच सावध व्हा.!

स्त्री ही घरची लक्ष्मी मानली जाते घरातील प्रत्येक वस्तूंची काळजी ही घरची स्त्री घेत असते. त्यामध्ये प्रामुख्याने घराची स्वच्छता होय. जर ही स्वच्छता काही विशिष्ट पद्धतीने केले नाही तर आपले घर दारिद्र्याच्या दिशेने वाटचाल करते. तुमच्या घरातील स्त्रीया जे काम करतात त्यावर आपण गरीब होणार की श्रीमंत हे ठरत असते. कारण घरातील वस्तू, कामांमुळेच आपली […]

Continue Reading

कोणत्याही सोमवारी गळ्यात घाला असा रुद्राक्ष; नोकरी प्राप्तीचे योग जुळून येतील, नोकरी मिळण्यासाठी उपाय.!

आजच्या या लेखामध्ये सांगितलेला उपाय हा अत्यंत लाभदायक व उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांनी रुद्राक्षाचे उपाय जाणून घेतले असेल. रुद्राक्ष हे शिव शंकर यांच्या अगदी जवळचे मानले जाते. असे म्हटले जाते की, रुद्राक्ष हे शिवशंभो यांच्या अश्रू पासून तयार झालेले आहे आणि म्हणून त्यांना रूद्राक्ष असे म्हणतात. शिव शंकराची पूजा अर्चना करताना रुद्राक्षाचा प्रामुख्याने […]

Continue Reading

सुतक म्हणजे काय? एखादा माणूस मेल्यावर सुतक का पाळाले जाते?.. काय आहे या मागे शास्त्रीय कारण?.. जाणून घ्या सुतक पाळणे किती महत्वाचे असते नाहीतर काय होईल..

हिंदू ध-र्मातील शास्त्रानुसार तसेच पोथीनुसार अनेक मनुष्यच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक प्रकारच्या परंपरा सांगितल्या आहेत. त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक रूढी परंपरा या आहेत. याशिवाय भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारच्या प्रथा मानल्या जात असतात. तसेच या परंपराबद्दल किंवा प्रथेबद्दल अजूनही असंख्य लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत. त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सुतक म्हणजे काय? […]

Continue Reading