लेख वाचून कपाळावर हात मारून घ्याल.! ज्या वनस्पतीला समजत होता गवत तीच वनस्पती निघाली अनेक आजार बरी करणारी वनस्पती.!

आरोग्य

आयुर्वेदामध्ये अनेक झाडांचा, पानांचा व फुलांचा समावेश होत असतो, त्यापैकी काही झाडे किंवा काही रोपे किंवा पाने आपल्या रोजच्या वापरातील किंवा पाहण्यातील असतात पण काही अशा देखील वनस्पती असतात ज्यांच्या बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. त्या वनस्पती देखील आपल्या शरीरासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या गरजेच्या असतात त्या पेक्षा कितीतरी जास्त पटीने फायदेशीर देखील असतात.

त्यामुळे आज आपण एका अशा वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आयुर्वेदामध्ये देखील त्याचा उल्लेख केला गेला आहे. हे रोग म्हणजे कंचन चे रोप. कंचन या रोपाचे महत्व खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना जास्त प्रमाणात आहे कारण तिथले लोक या रोपाचा किंवा याच्या पानांचा उपयोग भरपूर प्रमाणात करत असतात. काही लोक तर या पानांपासून भाजी देखील बनवतात.

ही भाजी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट देखील लागते. या पानांची तासीर म्हणजे प्रवृत्ती खूप थंड असते. त्यामुळे याचे सेवन गरमीच्या दिवसांमध्ये केले तर ते अधिक फायदेशीर असते. या रोपांच्या दोन दोन इंचावर वर वेगवेगळी फांदी जोडलेली असते. ह्या वनस्पतीचा उपयोग पोटाचे आजार कमी करण्यासाठी होतो. जर पोटाचे कोणतेही आजार असतील तर ते देखील या वनस्पतीचा सेवनामुळे कमी होण्यास मदत होते.

हे वाचा:   हे फुल पृथ्वीवरील अमृतच आहे, फक्त अशाप्रकारे करावा लागेल याचा उपाय.!

जर पोटाचे आजार कमी करायचे असतील तर या पानांपासून काढा बनवून दररोज सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने हे पोटाचे आजार कमी होते. हा उपाय सलग एक आठवडा केल्यास सर्व पोटाचे आजार नष्ट देखील होऊ शकतात. या औषधांमुळे पोटाला थंडावा देखील मिळेल. त्याचबरोबर या कार्याचे सेवन केल्यामुळे किडनी मध्ये दुखत असेल किंवा सूज असेल तर तीदेखील नाहीशी होण्यास मदत होते. किडनीचे सर्व आजार देखील दूर होतात.

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्याला मधुमेहाचा आजार असेल तर त्यांच्यासाठी तर हे अमृतासारखे आहे म्हणजेच जर मधुमेहासाठी तुम्ही दररोज इंजेक्शन्स किंवा गोळ्या घेत असाल तर फक्त या पानांचा काढा मुळे तुम्हाला भरपूर आराम मिळेल व या काड्याचे सेवन महिन्यातून दहा ते पंधरा वेळा केल्यास तुमच्या गोळ्या देखील बंद करता येतील एवढे प्रभावशाली आहे.

त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी हे खरोखरच फायदेशीर आहे. त्याचबरोबर यामध्ये विटामिन सी ची मात्रा अत्यंत भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे हे आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर आपल्या र’क्ताला साफ करण्याचे काम करते. त्यामुळे आपल्या शरीरामधील वाताचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच रचना पासून होणारे सर्व आजार हे दूर होतात.

हे वाचा:   एकदा बनवा भेंडीची अशी भाजी.! खाणारे खातच राहतील.! लहान मुले आवडीने खातील तुमची भेंडीची भाजी.! गॅरंटी आहे तुम्ही नक्की करून बघाल.!

सोबतच जर याच्या पानांची पेस्ट बनवून भाजलेल्या जागी लावली म्हणजे त्वचा वर कोणत्याही ठिकाणी भाजलेले असेल तर त्या ठिकाणी लावल्यास ती त्वचा लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते सोबतच त्यावर झालेला डाग देखील निघून जाण्यास मदत होते. मोहरीच्या तेलामध्ये ही पाणी टाकून उकळून त्याचे तेल करून घेतल्यास आणि ते डोक्यावर लावल्यास मायग्रेन सारखा त्रास देखील कमी होतो.

मायग्रेन साठी आपण करत असलेले उपचारांत पेक्षा कितीतरी जास्त पटीने हा उपाय प्रभावशाली आहे. सोबतच हा एक नैसर्गिक उपाय असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर किंवा कोणताही भागांवर कोणताही हानिकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *